राज्य सरकारचे १०० दिवस
०१) राज्यातील १ कोटी ७५ लाख 'एपीएल' कार्ड धारकांचे अन्न सुरक्षा कायद्या अंतर्गत मिळनारे रेशन बंद
०२) दुध,ऊस यांसारख्या शेतकर्यांच्या महत्वपुर्ण प्रश्नांवर अजुन निर्णय नाही
०३) मुस्लिम आरक्षण रद्द,कृषी संजीवन योजना रद्द
०४) आडत बंदीच्या निर्णयाला स्थगिती
०५) आरआरझेड कायदा रद्द
०६) विजबील माफ करनार,एलबीटी रद्द करनार,धनगर आरक्षण यांसारखे असंख्य आश्वासनांचा विसर
#100DaysofTeamDevendra
No comments:
Post a Comment